यावेळी समाजातील महिलांना शिक्षण गरजेचे असून तिला मुलाबलबरोबर संसार चालवयचे आहे पण आरोग्य शैक्षणिक सामाजिक जाणीव जागृतीची गरज आहे. महिलांचे चूल आणि मूल ही संकल्पना बाजूला सारून पुरुषी वर्चस्व संपवला. यांचे श्रय सावित्रीबाई फुलेना जाते अख्या समाजाला एकिच्या सुत्रात बांधून तिने स्त्रीला गुलामीच्या शृंखला तोडल्या.यामुळेच बाया शिकू लागल्या. सावित्रीने महिलांना लढण्याची ताकद दिली.आवेळी आशा सेविका सीमा राणे गावातील बहुसंख्य महिल्या उपस्थिल होत्या..


0 Comments